Saturday 22 July 2017

मूलभूत हक्क , झेंडा आणि मराठी भाषा

नमस्कार ,


Marathi language


मी माझ्या youtube वर एक गाणे म्हणून थोडेसे प्रेक्षकांशी वेगवेगळ्या विषयांवर गपागोष्टी वार्तालाप करतो  आतापर्यंत मी माझ्या आवाजाने (शक्योतो तेवढ्या सुरात ) एखादे जुने नवीन हिंदी  ? अध्याप  तरी त्याला कोणी विरोध केला नाही हे जमेची बाजू आता हिंदी च का म्हणतो कारण सामान्य पणे सर्वच ठिकाणी हिंदी गाणी ऐकवली जातात म्हणून ह्याचा अर्थ मी माझ्या मातृभाषा मराठीत म्हणार नाही असे नाही .

मराठीत च काय मला शक्य झाले तर तामिळ , तेलगू , कानडी, बंगाली , तुळू त गाणे म्हणून दाखवीन म्हणजे चांगल्या रितेने गाण्याचा प्रयत्न नकीच करिन , परंतु सूर निरागस हो !


 अमूकच भाषा लाढायची , तीच लिहायची, बोलायची, भांड्याची हे छुपी रीतिने , मांजरीच्या पावलांनी कुठल्याही राज्यांवर लादणे गैर असून . ते तीव्र विरोधास पात्र आहे .हे शासन कर्त्याने लक्षात ठेवावे .


aadhar card



तसेच चोर, गुनेहगार स्वतची सुटका करून घेण्यासाठी जसे कायध्यातले लूप होल्स  शोधतात तसेच भारताच्या घटनेतील गैरवापर जण कल्याणच्या तरतुदी अधिकार ह्यांच्या कुठे बंधन घालून त्याचे मूलभूत अधिकार त्याची गोपनीयता ह्यांच्या आडवाटेने बंधन घालायचे .त्यांच्या  आधार कार्ड pan कार्ड ह्यांची तांगदलवुन  एखाद्या सामान्य माणसाकडील  त्यांनी कष्टाने जमवून जमवून ठेवलेल्या पैस्यावर /मिळकती वर watch ठेवायचा


Vijay Mallya



Lalit Modi


कुठे टैक्स मारण्यांसाठी सापडतोय काय , हे पहायचे आणि त्याचवेळी माल्ल्या , ललित मोदी ह्याना इंग्लैंड मध्ये आश्रय घ्याला रास्ता मोकला ठेवायचा हा  दुटप्पी पणा करायचा


झेंडा 
Shivaji Maharaj flag






आता कर्नाटक राज्यने स्वतचा स्वंतंत्र झेंडा असावा अशी अपेक्षा ठेवली आहे।

Karnataka Flag


महाराष्ट्र तसेच इतर राज्यने के पाप केले आहेत त्यांचा पण का नहीं स्वंतंत्र झंडा असावा ? खरे पाहता महाराष्ट्रातील परयाणे मराठी माणसाला है एक प्रकार हक्क्च येतो। कारण छत्रपति शिवजी महाराज
ह्यांचा भगवा झंडा तर पेशवयानी अटकेपर रोवाला होता।



Marathi Flag



मराठी शासन करते देश भर होते उत्तर कड़े झाँसी मधे राणी लक्ष्मी बाई नेवालकर म्हणजे मणिकर्णिका ताम्बे उर्फ़ झाँसी ची राणी, तर पुण्यश्लोक अहिल्याबाई होल्कर इंदिरे मध्ये तसेच दक्षिणेत तंजावर पर्यन्त मराठी शासन होते।


Ahilyabai Holkar


Jhansi ki Rani



atkepaar zhenda



एवढच काय सर्व देशात मराठी सत्ता असल्याने आणि जो तो परप्रांतीय नौकरी साथी मुंबईत येत असल्याने तेव्हा त्यांच्या प्रांतात मराठी शिकवले पाहिजे।


जैसे पश्च्यात देशात जयाच्या आधी आपण त्यांची भाषा शिकतो तसेच त्यानी सुद्धा महाराष्ट्रात यायच्या आधी मराठी शिकायला काही  हरकत नाही , त्यात कही चुकीचे आहे ऐसे माला वाटत नाही।


ये थे आम्ही त्यांच्या सही इंग्रजी किवंहा हिन्दित का म्हणून बोलायचे ?

एक चिडलेला मराठी माणूस







Sunday 9 July 2017

गुरु पूर्णिमा

Gurupurnima

"गुरु ब्रह्मा ,गुरु विष्णू 
गुरु देवो महेश्वरो ,
गुरु साक्षात परब्रह्म 
तस्मे श्री गुरुदेवें महा "


नमस्कार प्रिय वाचक,

या  भारत देशात अगादि वैदिक काळा पासून मोठे मोठे गुरु झाले आहेत .महाभारत लिहिणारे व्यास मुनी , रामायण लिहिणारे वाल्मिकी आणि महाभारतात लिहिणारे वाल्मिकी आणि महाभारतात अर्जुनाला कुरुक्षेत्रात प्रताय्क्ष रण भूमीत उपदेश आणि दिव्या दर्शन देणारे भगवान श्री कृष्ण . तेव्हा पासून प्रत्येक काळात नवीन पिढीला मार्गदर्शन करणारे संत म्हणजे निवृत्ती ,ज्ञानेश्वर , सोपान, मुक्ताबाई पासून संत तुकाराम , संत एकनाथ अगादि गोरा कुंभार , सावता  माळी , नामदेव , चोखामेळा .स्त्रिया देखील शिकवणी देणारे  संत सखू , कान्होपात्रा , जनाबाई , इत्यादी महाराष्ट्रात तर, नरसी मेहता  " वैष्णव जन तो तेणे कहिये , पीढ पराई जाणे जे ".. 

guru purnima


संत कबीर "मोहे काहे  धुंडे रे बंधू ,माईन तो तेरे पास रे " ..... संत तुलसीदास इत्यादी देशाच्या अन्य भागात जन्मले आणि त्यांनी भक्ती बरोबर ज्ञानाचा प्रसार केला . सर्व संत विविध जाती , धर्माचे पण शिकवणीचे सार एकच , सत्शील रहा , सत्याने वागा , कुणाचे हि हक्क मारू नका , तुम्ही जगा आणि इतरांना जगू द्या , इत्यादी 


guru purnima


नुभव  आणि ग्रंथ (म्हणजे चांगले साहित्य , हे देखील आपल्या गुरुचेच असतात असे विश्वानं म्हणतात ते हे खरेच आहे . गाडगे महाराज , तुकडोजी महाराज या वरती उल्लेखलेल्या संतना ह्यांचे व त्याच्या शिकवणीचे आजच्या दिवशी स्मरण करून ते आपल्या रोजच्या  जीवनात  कसे आचरट येतील ह्याचा विचार करून ते कृतीत आणले तेच खरे अभिवादन ठरेल 

एक मराठी माणूस 






Tuesday 4 July 2017

'अमीन मंझिल '

प्रिय वाचक,
नमस्कार,

आपण कधी  माटुंग्याला  गेला आहेत का ? माटुंगा म्हणजे  वेस्ट माटुंगा ईस्ट नाही .
तो H कटारिया मार्ग पुढे लेडी जमशेदजी रोड ला मिळतो आणि जेथे सिटी लाईट  सिनेमा आहे पूर्वी  श्री,बदल बिजली बरखा थिएटरे होते आणि गोपी टॅंक मार्केट जेथे आजही आहे आणि जेथे आजही ताजे मासे मिळतात .हो ,तोच माटुंगा ,तर तुम्ही नाक्यावरच्या पेट्रोल पंप च्या दिशेने माहीम काढे वळा तेथे ३ ते ४ मिनिटीच्या अंतरावर तुम्हाला 'अमीन मंझिल ' ही दोन मजली इमारत दिसेल , सॉरी दिसली असती पण आता ती रिडेव्हलोपमेंट ला गेली आहे . तर 'अमीन मंझिल ' च्या तळ मजल्या वर  कोपऱ्यावर आनंद बुक डेपोत , उत्तरकार ब्रॉथेर्स अशी दुकाने आहेत, सॉरी होती ... आता तुमच्या नेमकं लक्षात आले असेल .


तर ह्या दोन दुकानांना धरून एकूण ४८ खोल्या असलेली व वर एक छान terrace असलेली दोन मजल्या ची जिन्याने दोन भाग केलेली परंतु एक संघी इमारत आता पर्यंत होती .दोन बाजूला प्रतेय्क मजल्यावर प्रतयेकी दोन दोन असे शौचालय , त्यांना लागून दोन मोर्या त्यात नळ व एक बाथरूम असलेली .
तळ मजल्यावर लागून एक एक चौक त्यामध्ये सार्वजनिक नळ . ही इमारत आता पर्यंत होती

इमारतीत मी व माझंही मित्र म्हणजे दीपक माहिमकर, रंजन ठाकूर , सुकुमार उर्फ बाबू , बचू  म्हणजे नीलरातं ताम्हाणे , चित्ता उर्फ चित्तरंजन ताम्हाणे , राजू उर्फ विनायक हाज़िरणीस  व अनिल सालये  व नरेंद्र पै असे आम्ही (तेवहाची ) मुले , एकमेकांना  मारत,खोड्या काढत राहात असत , कधी वेडावून दाखवत कधी कट्टी बत्ती करीत लहानाचे  मोठे झालो आणि  एकमेकांना  अभ्यासात मदत करू लागलो ते कळलेच नाही .अध्याप हि   आम्ही एकमेकांच्या   संपर्कात  आहोत


Wednesday 7 June 2017

Veer Mata Radhabai Saheb

प्रिय वाचक,
नमस्कार ,

Radhabai


शिवजी महाराज  द्वित्य ह्यांना राजकारणात रस नव्हता।  त्यांना युद्धाची सराव करायची  आवड नव्हती।

तर तिकडे दिल्लीत औरंग़ज़ेबच्या क़ैदीत छत्रपति संभाजी महाराजांचे  पुत्र शाहू महाराज सज्ञान  होत होते।


Peshwa Bajirao


अश्या परिस्तिति पुण्यला सासवड येते बालाजी भट ह्यांच्याच्या पत्नी राधाबाई ह्या त्यांच्या बाजी व  चिमणा ह्या त्यांच्या दोन पुत्रं ना चांगले संस्कार देत  होत्या तसेच धैर्य , युद्धकौशल्य हे संस्कार करात होत्या।


Peshwa Bajirao


बालाजी भट हे त्यावेळी  तारा राणी साहेब ह्यांच्या कचेरित कामा ला होते पण  त्यांना युद्धकौशल्यचे चांगले ज्ञान होते।

Balaji Vishwanath Bhat


पुढे औरंग़ज़ेबच्या मृत्यु नंतर  शाहुराजे  ह्यांची क़ैदीतून सुटका झाली  .  नंतर  अनेक घडामोदीनान्तर  पेशवाई आली।

पहिलेपेशवे होण्याचा मान श्रीमंत बालाजी भट ह्यांना मिळाला। त्या  नंतर त्यांचे  पराक्रमी पुत्र बाजीराव  बलाळ भट  ह्यांना हे पेशवे पद मिळाले ,त्यांना श्रीमंत चिमाजी अप्पा साहेब ह्यांची साथ मिळाली ,हे दोघेही  पराक्रमी  निघाले।


Bajirao

राज्याचा विस्तार झाला , परंतु  त्यांची माता राधाबाई ह्यांचे त्यांच्या वर लक्ष्य होते।

Shaniwarwada





पण  दुर्दैवानी श्रीमंत बाजीराव  पेशवे ह्यांचे निधन झाले पाठोपाठ  चिमाजी अप्पा साहेब ह्यांचे ही निधन झाले।


Chimaji appa


आता पुनः राधाबाई ह्यांच्या कड़े पेशवाई सामभाल्याची  जवाबदारी आली।  म्हणजे बाजीराव ह्यांचे पुत्र नानासाहेब पेशवे हे पेशवे झाले परंतु चिमजीआपपा ह्यांचे पुत्र सदाशिवराव हे खुप लहन होते तसेच राघोबा दादा हे  बाजीराव ह्यांचे पुत्र सुद्धा खुप लहन होते. त्यामुळे काशीबाई बरोबर राधाबाई ह्याना ह्या दोघांच्या कड़े खुप लक्ष्य द्यावे लागले।

Sadashivrao Bhau




राधाबाई सुक्षिक्षित होत्या , संस्कारी होत्या तसेच राजकारणात मुत्सदी होत्या। बाजीराव , चिमजीआपपा, तसेच नानासाहेब पेशवे हे कुठलायाही मोहिमे पूर्वी राधाबाईं बरोबर चर्चा करायचे आणि सल्ला घेत असत।

Bajirao Mastani


तसेच ते वेळोवेळी राजकीय घडामोडी च अहवाल डेट जणू तय मराठी साम्राज्याच्या पाठीचा कणच होत्या।

माझ्या मते राधाबाई पेशवे ह्याही थोर  राजमाता  होत्या ,जसे आपण इतर थोर  व्यक्तींच्या  जयंती साजरी करतो त्या प्रमाणे  आपण राधाबाई ह्यांची ही  जयंती  व पुण्यतिथि  साजरी कार्याला कही हरकत  नाही।

RADHABAI




राधाबाई जन्म १५ अक्टूबर १६८४   ते  १७ एप्रिल १७५२

एक तुमच्या सारखाच इतिहासाचा अभिमान असलेला

एक  मराठी माणूस







Saturday 3 June 2017

राज माता JijaMata

प्रिय वाचक,
नमस्कार ,



Amol Kolhe as Shivaji Maharaj

पृथ्वीराज चव्हाण  ह्यांच्या आपसातल्या शत्रुत्वात मुळे  राजपुतांचे पराभव होऊन देशातील हिंदू शासनाचा आंत झाला  आणि मुसलमानांची सत्ता देशात आली .


Veer JijaMata

त्यांच्या शेकडो वर्षांच्या जुलमाला जबरदस्तीला तोंड देत स्त्रियांवर अत्याचार सहन करीत .
राजपूत , मराठा हे मुघलांची चाकरी करीत होते  वर्चस्व साठी आपसात लढत होते .

mrunal kulkarni





शहाजी राजे कर्नाटकात  आदिल शहा कडे जहागीरदार  होते .त्यांच्या विवाह जिजा बाई ह्यांचयाशी  झाला . त्या शूर होत्या देशात चालला अन्याय  त्यांना सहन होत नव्हता .  आणि त्यामुळे जेव्हा त्यांना पुत्र रत्न झाले  आणि शिवबा जसे जसे मोठे होत गेले .तसे तसे जिजामाता ह्यांनी त्यांच्या वर सुसंस्कार केले .त्यांच्यात देश प्रेम वाढवले .रामायण , महाभारत गीता ह्यांचे धडे त्यांनी शिवबा ह्यांना दिले .


shivaji and jijamata


ह्या महाग्रंथातील प्रतयेक व्यकतारे खा , प्रसंग ज्या आपल्याला जीवनातील संघर्षांच्या , डावपेचाच्या आणि शहाणपणाचे धडे देतात , ज्ञान देतात ,ह्याशिवाय महारराज तलवार , बाजी,भाला,दांडपट्टा , इत्यादी शिक्षणात तरबेज  झाले व महाराजांनी वयाच्या सोळाव्या वर्षी कोंडाणा किल्ला जिंकला बाबी मग ते जिंकत च राहिले  हे  केवळ माता जिजाऊ ह्यांच्या स्फूर्ती व देशप्रेमाच्या तीव्र भावाने मुळेच असे बोलणे वावग  ठरणार नाही .


jijau


आणि म्हणूनच आपण जिजामातांची जयंती , पुण्यतिथीही हे त्यांच्याप्रती कृतज्ञे ने  साजरी करीत आहोत.

आणि पुन्हा मराठ्यांचे हिंदू शासन  पुन्हा देशात आले  . पण दुर्देवाने महाराज वयाच्या ५३ व्य वर्षी गुडघे दुखी च्या आजाराने वारले .
Sambhaji Maharaj त्यानंतर छत्रपती म्हणून त्यांचे पुत्र संभाजी महाराज छत्रपती झाले.  परंतु दगाफटका , विधासघाताने त्यांना दिल्लीच्या बादसाणे औरंगझेब ने  कैद केले .... आणि छळ करून मारले . हा सारा इतिहास आपल्याला माहीत आहे .त्यानंतर महाराणी ताराराणीसाहेब ह्यांनी राज्य हिंमतीने सांभाळे त्यांनी त्यांचे पुत्र शिवाजी राजे द्वितीय वर चांगले संस्कार करून त्यांना छत्रपती शिवाजी महाराज सारखे करण्याचे प्रत्यन केले पण शिवाजी राजे द्वितीय ह्यांना राजकारणात रस नव्हता ....

Pallavi Joshi as Tararanisaheb



to be contd...













Friday 2 June 2017

एक अकस्मात भेट Sylvester Stallone बरोबर !!!!!!

Sylvester Stallone


प्रिय वाचक .

नमस्कार



Sylvester Stallone


माटुंग्याला पूर्वी  एक 'श्री ' सिनेमा थिएटरे होते . त्यामध्ये  हॉलिवूड चे चित्रपट लागल्याचे म्हणजे कोलाबा , फोर्ट एरिया त  शिळे  झाले कि ते मग श्री सिनेमात लागायचे

Rambo


जुने असल्यामुळे म्हणा  , price  कमी असल्यामुळे  म्हणा , हॉलिवूड चे सिनेमा स्वस्त्यात पाहायला मिळतायत म्हणून माहीम दादरकर मंडळी खुशीत होल्ल्येऊंड चे सिनेमा पाहायाचे .

मला व माझ्या 'अमीन मंझिल ' इमारतीतील  मुलांना इंग्रजी 'गन fight ' दिश्याम दिश्याम 

असे गन मधून येणारे ते आवाज व तागडे घोडे त्यावर स्वार  ते 'cowboys ' , त्यांच्या ती डोक्यावरची hat  , कुठल्याहि  क्षणी गोळीबार करणारी ती हातात गरगर फिरणारी पिस्तूल शरीराच्या वेगवेगळ्या हालचाली करून कधी , मागे न बघता प्रतिस्पर्धकावर ते गोळ्या  झाडायचे .


इंग्रजी कळायचे  नाही पण भाषेची अडचण नवाहती . त्यातल्यातात ओळखीचे शब्द संवांदात आढळल्याचे  आणि पुर्ण वाक्याचे अर्थ कळायचा आणि मग आपल्याला कसा तेथ कळला ह्याचे मोठेपणा मारत घरची वाट काढायची ...


हॉलिवूड चे काही हिरो आमच्या अद्याप हि लक्षात राहिले 'अँथोनी Quinn '  स्टिव्ह MCQUEEN , ग्रेगरी पेक  ( ज्याची असिटिंग मारून मरून देव आनंद स्टार झाला ) शॉन काँनेरी , रॉजर Moore  म्हणजे  जेम्स बॉण्ड , परंतु रेम्बो , ROCKY  फॅमे सिल्वेस्टर STALLONE ची बात हि कूच और आहे . त्याची ती पिळदार बॉडी , सडसडीत बांधा , , त्याची भेदक नजर शत्रू ला टिपण्याची त्याची शैली , त्याचा अभिनय , , त्याचा रुबाब मला फार आवडायचा अगदी त्याचा चित्रपट पाहायला मिळाला नाही तरी त्याचे पोस्टर पाहून आनंद वाटायचं (आता YOUTUBE वर पाहायला मिळतात )


तर सांगायचं मुद्धा असा कि हॉलिवूड स्टार सिल्वेस्टर Stallone तुमच्या बाजूलाच येऊन उभा राहिला तर ?

आणि एवढे असून हि मला इंग्रजी बऱ्या पेकी येत असूनही मी त्याला असपशष्ट ओळखावे'
आणि सोबत असलेल्या माझ्या Convent मध्ये शिकलेल्या मुलीने तर त्याला अजिबात ओळखूनये ?


Sylvester Stallone



हे असे झाले के मी व माझी मुलगी दीप्ती मासे आणायला मॉल मध्ये गेलो होतो (बायको बाजारात मासे आनायायाला कंटाळा करत असल्या मुळे )  आम्ही कधी कधी मॉल मधून मासे आणतो .

अंधेरीच्या एका प्रसिद्ध मॉल  'स्टार मॉल ' मध्ये आम्ही मासे आण्याला गेलो होतो आता तुम्ही म्हणाल सिटीलाईट  चे  गोपी टॅंक मार्केट सोडून हा अंधेरी ला कुठे गेला , तर आता आम्ही अंधेरी ला राहतो


मासे पाहता पाहता 'सुरमई 'गळाला म्हणजे मनाला अडकली व घेऊन टाकली कारण माझं लक्ष्य  बाजूच्या ऐका भिंतीला लागून साक्षात सिल्वेस्टर STALLONE उभा होता .पण दुर्देवाने सुरमई कशी कापतोय त्याच्या तुकड्या कश्या करतोय ह्यात लक्ष्य असल्या मुळे  थोडा बेचैन झालो होतो ह्या अमेरिकन माणसाला कुठे तरी पहायला असावा असे  सारखे वाटत होते मी माझ्या मुली ला म्हणालो (दीप्ती)
ला के हा मला कोणी तरी हॉलिवूड चा मोठा ऍक्टर वाटतोय , तिचे सुद्धा लक्ष्य 'सुरमई ' मध्य असल्या मुळे  तिले सुद्धा काही आठवेना ....

Hollywood Actor



मग  मी तिला सांगितले कि हळूच माझंही व त्याचा फोट काढ  व तिने तसे केले  . मग घरी आलाय वर YOUTUBE वर पाहल्या वर खात्री झाली कि तो सिल्वेस्टर STALLONE च होता





आता काय मी मग  पश्चताप  , पखाले असते तर दोन शब्द बोलोअसतो .. तेवढचं मनाचे समाधान झाले असते ना ...  आणि मग आम्हाला समजले कि सिल्वेस्टर STALLONE त्या दरम्यान मुंबईत आला होता

..


Rocky


काय म्हणावे ह्याला हे असे झाले ....


बाकी सुरमई छान होती, कालवण एक्दम छान झाले, तुकड्या पण अगदी छान  फ्राय झाल्या होत्या ! जेवताना आठवण काढिली हं तुमची ...  
लोभ असावा


एक मराठी माणूस










Sunday 9 April 2017

राम नवमी पार्ट 2

प्रिय वाचक,

नमस्कार,
Ram Navami
वृंदा 



 संतप्त शंकराच्या रागातून निर्माण झालेल्या अग्नीतून 'जालंदर' ह्या शंकराच्या अंशाचा पाण्यांत जन्म होतो .ह्या शंकरच्या अंशाचा पाण्यात जन्म होतो पण त्याची वृत्ती राक्षसी असल्याने तो राक्षस असतो परंतु त्याची पत्नी वृंदा हे विष्णूची भक्ती करत असते . 

 'जालंदर' अतंट्यांत अराजकता माजवतॊ आणि प्रत्यक्ष पार्वती ला कामुक नझरने पाहतो आणि ती ला पत्नी म्हणून प्राप्त करायचे प्रयत्ने करतो पार्वती भगवान शंकरची पत्नी असल्या मुले ती जालंदर ची माता असते प्ररंतु भगवान शंकरच्या अनेक प्रयत्न नांतर सुद्धा हे जालंदर समजून घेत नाही .व तो भगवान शंकराशी युद्धच करायला पेटून उठतो .

वृंदा आणि जालंदर 


वृंदा हि पवित्र स्त्री असेल्या मुले जालंदर ला एक कवच प्राप्त होत असते . ती भगवान विष्णूची पूजा करायला सुरवात करते तशी ती विष्णू भक्तच असते स्वतःच्या नवऱ्या ला अमरत्व मिळिवण्या साठी ती पूजा करायला सुरवात करते 


तिच्या ह्या भक्तो मुले जालंदर ला मारणे अशक्य असते म्हणून भगवान विष्णू तिच्या पती चे रूप घेऊन तिची हि पूजा भंग करतात

Ram Navami
भगवान शंकर 


त्यामुळे ती चिडून भगवान विष्णूला शाप देते कि तुझ्या पत्नी च्या चारित्र्य वर सुद्धा संशय घेण्यात येईल व तंतूला पत्नी पशुउन दार वाहावे लागेल

Ram Navami
वृन्दा आणि विष्णू 



भगवान विष्णू स्वतःच्या चुकीची क्षमा मागतात व तिला वर देतात. 
ह्या मिळविलेल्या शापच फळ म्हणून त्यांना भगवान विष्णूला रॅम चे अवतार ग्यावा लागतॊ 




TO BE CONTD 

Tuesday 4 April 2017

राम नवमी

प्रिय वाचक नमस्कार ,

आणि राम नवमी च्या हार्दिक शुभेच्छा 


Ram Navami


राम जन्म म्हटल कि आधुनिक वाल्मिकी ग दि  माडगूळकर ह्यांच्या गीतरामायणातील ''चैत्र शुद्ध नवमी तिथी , राम जन्म ला ग सखे राम जन्मला ......... 


GeetRamayan


हे गाणे प्रथम गीत रामायणाचे cd वरून प्रथम  ऐकायचे आणि रामाची इतर गाणी चालू ठेवून ऐकायची हा नित्यक्रम असतो . तसेच सनई लावून देव'पूजा चालू करायची आणि मग ''राम  जन्माचे कीर्तन'' देवळात जाऊन ऐकायचे .कीर्तन संपले कि , रामाचे बाळ स्वरूपाचे दुधाने स्नान आटोपल्यावर पाळन्यात  ठेवतात , मग सुंदर , नटून थाटून आलेल्या स्त्रिया तो पाळणा हलवतात . मग देवळात  सुंठवडा भाविकांना वाटता त आणि मग रामाला दिवस भर दर्शनासाठी पाळण्यात  ठेवतात . 

Ramjanm


तसेच लक्ष्मण , सीतामाई ह्यांच्या मुर्त्या आदीच  सुशोभित केलेल्या असतात .त्यांचे दर्शन घ्यायचे आणि 'सुंतोडा प्रसाद ' घ्याचा आणि घरा कडे निघायचे आणि घरी येऊन तो सर्वांना द्यायचा आणि मग खमंग गोड नेवेध्य दाखवून सर्वांना आनंदाने तो  प्राशन करून राम जन्म आनंदाने साजरा कार्याचा 

हे सर्व झाल्यालंवर रामा वर थोडे चिंतन, मंथन केले तर ?

 to be cont ......... 




Thursday 30 March 2017

गुडी पाडवायच्या हार्दिक शुभेच्छा

GudiPadwa

Gudi Padwa

नमस्कार 

गुडी पाडवावयाच्या हार्दिक शुभेचछा 


चैत्राची सोनेरी पहाट ,
नव्या स्वप्नाची नवी लाट ,
नवा आरंभ ,
नव्या वर्षाची हीच तर खरी सुरवात 

गुडी पाडवायच्या हार्दिक शुभेच्छा 


Monday 27 March 2017

देव तारी त्याला कोण मारी पार्ट ४

प्रिय वाचक

नमस्कार ,


electrical wire


घरात शिरताच माझी धाकटी कन्या  निकिता व माझी पत्नी पॅनिक जा लेल्या दिसल्या .दोघी भरा भरा बराच काही सांगू लागल्या . त्य्नाच्या बोलण्यांत टेन्शन होते त्यांच्या बोलण्यातून मला एवढेच कळले घरातील TV च्या विजेचे काँनेक्टिव , सेंटॉपबॉक्स WIRE अग्नीने जाळले होते .

माझ्या मुलीने दुसऱ्या मजल्यात ले वैद्य काकांनी ती आग वीजवळी होती .  माझी पत्नी खूप घाबरली होती . मी त्या दोघीं ना  शांत केले , नेमके काय झाले या तपासत होतो मी

थोड्याच वेळात सोसायटी चे इलेक्टरीचीण आले आणि त्यांनी सर्व काँनेक्टशन्स चेक केली , GEYSER सुद्धा चालू होते . tv चे काँनेक्टिव जळाल्या मुले TV चालू आहे कि बंध हे कळत  नवहते


मग माझी मोठी मुलगी घरी आली तिने tv चे मेलानिक गोसावी ह्यांना फोने केला . इतक्यातच रिलायन्स energy वाले आले त्यांनी वीज पुरवठा सुरु केला .  TV  मेलानिक आले त्यांनी TV  चेक करून, tv चालू असल्याचे सांगितले फक्त TV ची WIRE बदललेली .त्यामुळे दुरुस्ती साठी झालेला खर्च वगळता चिंता नव्हती





Sunday 26 March 2017

देव तरी त्याला कोण मारी पार्ट ३

प्रिय वाचक ,

नमस्कार .


fire home safety

उगीच काही तरी धंदापाणी साठी हा मला घाबरवत आहे , असा विचार करून इमारतीतील कंपाऊंड मध्ये  शीरलो तळमजल्यावरील सोसायटी चे अधःय्क्ष श्री लाड फोने वरून गंभीर चेहरा करून बोलत होते .
काय प्रकार असावा म्हणून मी त्यांच्या चेहऱ्यावरील चिंताग्रस्त भाव पाहत उभा राहिलो , त्यांनी फोने ठेवताच मी त्यांना विचारले कश्या संबंधी फोने केला , ते म्हणाले शॉर्टसर्कची झाले ना ?

तुमच्या कडे T V  जळला ना ? त्यासाठी टाटा इलेकट्रीकल्स ला फोने केला .

आता माझ्या डोळ्यात प्रकाश पडला  wireman ने सांगितलेले खरे दिसते . माझ्या फ्लॅट  ३ मजल्यावर आहे .मी जिने चढणार  इतक्यातच आमचे  सेक्रेटरी  खाली आले मग मी तिकडे थांबलो  मीटर चे कपात  उघडून  पहिले . तेव्हा मला असे दिसले कि तिकडे येणाऱ्या दोन केबल्स इन्सुलेशन जळल्या मुळे सपिके कडून जाळून एक मेकांना चिकटल्या होत्या .
मला भेटलेल्या wireman ने विझे चा प्रवाह आधीच बं ध केला होता. आता आमच्या इथे चर्चा सुरु झाली सोसायटी च्या wireman ला बोलावून सगळ्यांच्या घराचे inspection कार्यांसाठी सोसायटी च्या सेक्रेटरी ने फोने करून बोलवावे . तास भराने  तोच येणार आहे हे कळल्या नं तर आम्ही आपल्या घरी निघालो  

to  be contd 





Tuesday 21 March 2017

देव तरी त्याला कोण मारी PART 2

प्रिय वाचक

नमस्कार,

मी माझ्या मुली बरोबर बँकेत तिच्या कामासाठी गेलो होतो , थोडे काही तरी खाल्ले आणि निघालो .जातॊ जातो धाकट्या मुली ला आणि पत्नी ला असे काही घडू नये म्हणून माईन स्वीटच बंद करायची सूचना दिली

बँकेतील सगळी कामे आटपून मुलगी तिच्या कामासाठी गेली आणि मी किरकोळ खरेदी करून घरा कडे  निघालो .


मुख्य gate मधून सोसाटायच्या रस्त्यावरून  चालत असताना सोसाटीतील  किरकोळ कामे करणारा , electrician घामागुमहोऊन  समोर येताना दिसला , मला पाहताच  तो मला म्हणला '' आपक TV जल गया हैं  ना ? सब के घर में कूछ ना कुछ  जल गया हैं . मी त्याला ठाम पणे सांगितले , मेरे घर में  ऐसा कूच नाही हुआ हैं , हां geyser में थोडी गडबड हुई थी , बस उत ना  ही ., कूछ काम निकाला तो बताऊंगा .


TV





काय वेड्या सारखा हा बोल तोय , असा चेहरा करून त्याने माझ्या कडे पाहत म्हंटल , ''तुम्हारे विंग में सब लोक बोलते हैं कि आपक TV जल गया  हैं




नाही रे फिर भी कोई प्रॉब्लेम होगा तो बताऊंगा , काय  बोलणार  ह्याला असा चेहरा करीत माझ्या कडे पाहत तो म्हणाला ठीक हैं , मुझे कॉल क र ना

आणि मी घर कडे निघालो  ... 



Saturday 18 March 2017

देव तरी त्याला कोण मारी

प्रिय वाचक

नमस्कार,

geyser


त्या दिवशी ची गोष्ट सकाळचे पाऊणे नऊच्या सुमारास मी बाथरूम मध्ये स्नान करीत होतो , geyser चालू होता .गरम पाणी येत होते अर्धी अधिक आंगोळं झाली असेल इतक्यातच मला 'घरघर 'असा आवाज येऊ लागला , मी इकडे तिकडे पहिले , तेव्हा आवाज वाढू लागला , तेव्हा मी geyser च्या दिशेने पहिले , पहातो तर काय geyser मधून लहान ज्वाळा येऊ लागल्या होत्या आणि धूर निघत होता .क्षणात मी geyser चे बटण बंद करून टाकले आणि त्याकडे पाहत राहिलो , आता ज्वाळा , धूर बंद झाला होता . आंघोळ करून  मी आवाज दिला ''geyser मधून ज्वाळा आल्या होत्या "टॉवेल गुंडाळुन मी बाहेर आलो आता घरातल्या सगळण्याच्या नजर geyser कडे गेल्या होत्या त्यातून विरळ होत धूर येत होते .सग्ळ्यांना आता खात्री वाटले कि geyser जळाला  असावा .

मला माझ्या मोठ्या मुलीबरोबर दीप्ती बरोबर तिच्यासाठी बँकेत जायचे होते ...


Wednesday 15 March 2017

संतांचे प्रभोधन

प्रिय वाचक ,

नमस्कार,

SAINT TUKARAM


आज संत तुकाराम महाराज बीज। तय  निमित्ताने त्यांचे पुण्य  समरण करुन त्यांना वंदना करतो
आपण सारे भाग्यवान आहोत म्हणून आपल्या महाराष्ट्रात संत ज्ञानेश्वर माऊली पासून संत तुकमहराज , संत चोखा मेला  ते  अगड़ी गाडगे महाराज यूआई समाजाचे प्रोबोधन केले।  अंध विश्वास निर्मूलन , अनिष्ट रूढ़ि , परंपरा या पासून जनतेला शिकवण दिली।

त्यातला फोलपणा नजरेत आणला , आणि ज्ञनार्जन  करावयास लावले

तुकोबा म्हणतात '' जे का रंजले गांजले , त्याशी म्हणे जो आपले , तो ची साधु ओळखावा , देव'
तेथशि जानवावा "

याच शिकवणीच्या आधारावर आता वाग्वागल्या धार्मिक' संस्था , शासन गोर गरिबांना , मागासवर्गीयाना , व् स्तरीय , विदवा ना , रुग्ण यांची मदत होयनासाठी निरनिराळ्या योजना आखल्या आहेत।


DYNANESHWAR


त्या साथी निधि उप्लभ्द केली आहेत , तय योजना लोक, गरीबां पर्यन्त पोहचवयात म्हणून यंत्रणा ही सज्ज ठेवली आहे फक्त ती योग्य त्या गरजु  लोकां पर्यन्त पोहोचली पाहिजे  त्यात मध्याला मध्ये नेत्यां  पासून अम्मल  बजावणी करण्याऱ्या कर्मचाऱ्यांनि  वाट मारी होणार नाही याची काळजी घेतलास , संतांनी जी पुरोगामत्वाची  महाराष्ट्राला शिकवण दिली आहे त्याचे सार्थक होईल  आणि तीच' आदरांजली असेल . 

जाता जाता मनात एक असे आले कि ज्या गरिबांसाठी कल्याणनकारी योजना आहेत त्यांना नेत्यांचे नाव देण्या ऐयवजी संतांचे नाव दिले , तर? त्यांना  तर  जात धर्मच प्रश्नच येत नाही ? आपले काय मत आहे ?


एक सामान्य मराठी माणूस 





Mazhya Kahi Recipes

Namaskar, Mee Prakash Harishchandra Gharat...punha aaplya bhetila. Aata kahi recipes paha...majhya bayko Ani Mee rac...

Labels